कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

राहुरीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार शेख फासीयोदिन व प्रांतधिकारी अनिल पवार यांचा निरोप समारंभ संपन्न

   


                                            

शेख  युनूस अहमदनगर/.. राहुरी तालुक्यातील कर्तव्यदक्ष  व लोकप्रिय तहसीलदार फासीयोदिन शेख यांची  नुकतीच बदली झाली. गेल्या चार  वर्षात शेख  साहेबांची कामाची व सर्वसामान्य जनतेशी  असलेल्या आपुलकी असल्याने कामाला ऊर्जा मिळाल्यामुळे राहुरी तालुक्यातील जनतेने भरभरून  प्रेम आणि  सहकार्य केले असल्याने तो ठेवा  आयुष्यातला  एक लाख  मोलाचं असल्याने तो आयुष्यातला महत्वाचा ठेवा  जपेल असे मत व्यक्त केले.                                                     

    राहुरीतील जनतेच्या  आठवणी दाटून येतात व आपल्यावरील  जनतेचे  प्रेम यामुळे आपल्या नयन आश्रू  भरून  येतात अशी  भावनिक  साद तहसीलदार फासीयोदिन शेख  यांनी घातली.  शेख  फासीयोदिन यांनी आपल्या गेली चार  वर्ष्याच्या कालावधीत  पत्रकार,पोलीस प्रशासन,विध  क्षेत्रातील युवक  कार्येकर्ते यांच्यात संपर्कात राहत  आपल्या राहुरी तालुक्यातील कामाचा शिखर उंचावर  नेत आपली  आगळी  वेगळी  ओळख  निर्माण केली.                         

    राहुरी येथील  शहरातील शुभ कीर्ती लॉन्स (  तनपुरे )  येथे तसीलदार  शेख  व प्रांतधिकारी पवार यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.                 

यावेळी उपस्थितीत व्यासपीठावर डि. वाय. एस. पि. संदीप  मिटके, तहसीलदार उमेश  पाटील, नूतन  तहसीलदार चंद्रसेन राजपूत, पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, नायब तहसीलदार संद्यादळवी, पूनम  दडिलें, सचिन औटी, सुधाकर  कानडे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब ढवळे, महेंद्र ढोकळे, पत्रकार बंधू आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु