कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर तालुक्यातील घारगांव येथे.19 फेब्रु.2023 रोजी एक आगळा वेगळा असा कार्यक्रम पार पडला. मरहूम (कै.) पापाभाई रसूल सय्यद यांचे आंबी खालसा मध्ये वास्तव्यास असलेले कुटुंब असून त्यांना एकूण दहा दापत्य आठ मुली व दोन मुले. त्यांना 18 मुले व 20 मुली आहेत. थोरली मुलगी मरहूम बन्नोबी अब्दुलकरीम शेख हिला आंबीखालसा या ठिकाण मरहूम अब्दुलकरीम सुलेमान शेख यांच्या बरोबर विवाह झाला त्यांचे मागील वर्षी फेब्रु 2022 मध्ये निधन झाले त्याच्या मुलांने सदरभाई शेख यांनी सध्या त्यांचे मावस भाऊ मुंबई, पुणे. औरंगाबाद, गोनेगाव ता. श्रीरामपूर, निमगाव सावा ता. जुन्नर, कुरकुंडी ता. संगमनेर, पोखरी ता. पारनेर या ठिकाणी वास्तव्यास असलेले भावांचे कुटुंब त्यांना व्हाट्सअप च्या माध्यमातून सर्वांना एकत्र करण्याचे काम केले.व आंबीखालसा येथे बोलावून सर्वांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला. शिवाय सर्वांसाठी खास जेवणाची मेजवानी ठेवण्यात आली होती.
या कार्यक्रमानंतर सर्वांची मिटिंग पार पडली त्या मध्ये कुणाच्या कुटुंबा मध्ये काही अडचण आहे का..? काही वादविवाद आहे का..? मुलां/मुलींच्या लग्नाच्या बाबतीत काही अडचण आहे का ? आर्थिक अडचणीच्या बाबतीत यावर चर्चा झाली.व यावर काही तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला व एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होण्याचा निर्णय करण्यात आला. शिवाय जवळीक राहण्यासाठी प्रत्येक महिन्यात प्रत्येक मावस भावाकडे असा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले आहे.पुढील महिन्याची तारीख श्री मुनीर बटाव पटेल पोखरी या ठिकाणी ठेवण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी हाजी अब्दुलकदार अब्दुलकरीम शेख (सेवानिवृत्त पी. डब्लू. डी.), हाजी युसूबभाई अब्दुल पटेल. मुंबई (सेवानिवृत्त ठाणे ) हुसेन शेखलाल पटेल (सेवानिवृत्त मुंबई म्युनि. कार्पो.) यांच्या मार्गदर्शनाने पार पडला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवानिवृत्त प्राध्यापक शेख कमाल अब्दुलकरीम, सेवानिवृत प्रा. शिक्षक शेख दाऊत अब्दुलकरीम तसेच जुम्मादिन पठाण यांनी मोलाचं सहकार्य केले.
Comments
Post a Comment