कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झालेला आहे परंतु त्यानंतरही आमच्यावर पारतंत्र्यात जगण्याची वेळ आली आहे अशी व्यथा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर येथील ताई संतोष जाधव या महीलेनी मांडली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की अकलापूर या ठिकाणी संतोष जाधव हे आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत व गावालगत त्यांनी घर बांधलेले आहे.घर बांधून अनेक दिवस होऊनही व महावितरणकडे अनेक वेळा पाठपूरावा करूनही आम्हाला लाईटचे कनेक्शन मिळत नाही.
आमचे घर व पोल फक्त दोनशे फुटांपर्यंतच अंतर असूनही टाळाटाळ केली जात आहे . टाळाटाळ कश्यामुळे केली जात आहे हे मात्र आम्हाला समजू शकले नाही असे जाधव म्हणत आहेत.जाधव यांनी विज कनेक्शन मिळवण्यासाठी घारगांव विज वितरणच्या कार्यालयात अर्ज केला होता व वेळोवेळी पाठपुरावा करत आहे,परंतू मला उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे असे जाधव यांचे म्हणणे आहे.
अनेक वेळेला मागणी करूनही आम्हाला वीज कनेक्शन मिळत नाही आमच्या घराच्या परिसरात रात्रीच्या वेळेस संपूर्ण अंधाराच असतो एक तर आम्ही शेतीत राहत असल्यामुळे जंगली प्राणी, साप यांची भीती मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आम्हाला इजा पोहोचू शकते. म्हणून आम्हाला येत्या दिवाळी सणापर्यंत तात्काळ वीज कनेक्शन द्यावे अन्यथा आम्ही महावितरण समोर उपोषण करणार आहे .
ताई संतोष जाधव
Comments
Post a Comment