कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच - प्रियंका खिलारी

 



पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख प्रियंका खिलारी यांनी, टाकळी ढोकेश्वर चा विकास शिवसेनेमार्फत करणारा अशी भूमिका बजावली आहे, 

तर मी शिंदे गटात नसून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्यासोबत असून, जनतेने कुठलाही गैरसमज करून घेऊ नये, उगाच अफवा  वर बळी न पडता मी सदैव शिवसेनेसोबत असणार आहे असं  वक्तव्य केल. आहे 

प्रियंका खिलारी ह्या गावोगावी जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेऊन शिवसेनेमार्फत गोरगरीब जनतेला मदत करत आहेत येणाऱ्या आगामी निवडणुका देखील लढवणार असल्याचं प्रियंका खिलारी यांनी सांगितलं, टाकळी ढोकेश्वर गावामधे, अनेक दिवसापासून कामे रखडलेली असून, कामांमध्ये हातभार लावण्याचे काम मी करणार आहे अस देखील त्यांनी सांगितले, मी शिंदे गटात नसून मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि विजयराव औटी साहेब यांच्या सोबत कायमस्वरूपी राहणार असून, आणि यांच्या माध्यमातून काम करण्यात हातभार लावणार आहे असे  त्यांनी सांगितले.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु